भारत कच्चा मालासाठी अधिकतर अनेकदा चीनवर अवलंबून राहिलेला आहे,यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे भारत ने आतापर्यंत मॅन्युफॅक्चर सेक्टरमध्ये आपल्या क्षमतेला गंभीरतेने घेतले नाहीये. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नॅशनल मेट्रोलॉजिकल कॉन्क्लेव्हचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत जगाचं नेतृत्व करण्यासाठी मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास ...