आचार्य चाणक्य यांनीही निरोगी शरीर हे पहिले सुख मानले आणि नेहमी शरीर आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. आचार्यांनी सांगितले आहे की, संपत्ती, मित्र, पत्नी ...
आचार्य चाणक्य (Acharya Neeti) हे एक महान विद्वान तर होतेच पण ते उत्तम शिक्षक देखील होते. जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथे आचार्य ...
आचार्य चाणक्य यांना सांगितलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळातही योग्य सिद्ध होतात. अयोग्य मार्गावर कधी जाऊ नये यासाठी आचार्यांनी सांगितलेल्या यागोष्टी कायम लक्षात ठेवा. ...
चालताना प्रत्येक व्यक्तीने आपली दृष्टी खालीसुद्धा ठेवली पाहिजे. जे असं करत नाहीत, ते स्वत:साठी संकटांना आमंत्रित करतात आणि दुर्घटनांचा शिकार होतात. अशात शारीरिक समस्यांसोबतच आर्थिक ...
आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले ...
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात ज्ञानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्ही आचार्यांच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आत्मसात केल्या तर तुम्ही स्वतःला ...
आचार्य चाणक्य (Acharya chanakya) हे एक कुशल अर्थतज्ञ, रणनीतिकार, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात खूप समस्यांना समोरे गेले. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्या ...
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतीशास्त्राचे जाणकार होते. त्यांची धोरणे व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्ग दावतात. आचार्य चाणक्य यांची गणना उत्तम विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य ...