आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्राचे एक महान विद्वान होते (Acharya Chanakya). त्याशिवाय ते नीतिशास्त्रातही पारंगत होते. आजच्या काळातही त्यांची धोरणे अतिशय प्रासंगिक आहेत. ...
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीति ग्रंथात (Acharya Chanakya) जीवनाच्या विविध पैलूंबाबत सांगण्यात आलं आहे. या नीतिशास्त्रात जीवनाशी संबंधित गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या व्यक्तीला योग्य ...
आपल्या मुलाचे भविष्य घडविण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी एक पिता (Acharya Chanakya) आयुष्यभर कठोर परिश्रम करतो. त्याबदल्यात त्याची फक्त एकच अपेक्षा असते की त्याच्या मुलाने ...
ज्यांच्याकडे सौंदर्य, ज्ञान आणि संपत्ती आहे (Acharya Chanakya), त्यांच्याकडे सर्वकाही आहे, असा समज आहे. पण, आचार्य चाणक्य यांच्या मते विशिष्ट परिस्थितीत हे तीन गुणही निरर्थक ...
या जगात आपल्याला जन्म देणार्या आईला सर्वोच्च दर्जा देण्यात आला आहे (Chanakya Niti). त्याचं कारण म्हणजे ती एक आईच असते जी आपल्या मुलाच्या आनंदासाठी सर्व ...
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या काळाशी तुलना केली असता आजचा काळ पूर्णपणे बदलला आहे. खाण्या-पिण्यापासून ते जीवन जगण्याच्या पद्धतीपर्यंत सर्वकाही पूर्णपणे बदललं आहे. ...
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्राचे जाणकार मानले जातात. त्यांची धोरणे अवलंबून अनेक राजांना सत्ता आणि अधिकार प्राप्त झाले. त्यांची धोरणे आयुष्यात यशस्वी व्यक्ती होण्याचे ...
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक विद्वान तसेच समाजसुधारक होते. आयुष्यातील प्रत्येक बाबींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि लोकांचे मार्गदर्शन केले. ...
आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ ...