अमरावतीत आलेल्या धुव्वादार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणलेला हजारो क्विंटल शेतमाल पावसाने भिजला. मुसळधार पावसामुळे शेतमाल पाण्याने वाहत ...
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली होती. 6 हजार 400 आलेले दर पुन्हा 6 हजार 600 पर्यंत येऊन ठेपले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक ...
खरिपासह नव्याने रब्बी हंगामातील शेतीमाल बाजारात दाखल होत असताना दरात मात्र, कमालीची घट होत आहे. सोयाबीन हे मराठवाड्यातील मुख्य पीक आहे. शिवाय लातूर बाजार समितीमध्ये ...
1 जूनपासून नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली होती. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या तर आता आज सरकारच्या निर्णयाचा ...
13 एप्रिलपासून किसान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत प्रशासनाने अचानक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे. अन्यथा हंगाम सुरु झाल्यापासून भाजीपाला, फळपिके यांची ...
गेल्या काही दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमालीचा शुकशुकाट आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरु असून आवक असलेल्या तिन्हीही शेतीमालाच्या दरात घट होऊ स्थिरावलेले ...
कृषी बाजार समितीमध्ये सध्या आवक असलेल्या सोयाबीन, तूर आणि हरभरा या तिन्ही शेतीमालाच्या दरात काही प्रमाणात का होईना घट झालेली आहे. सध्या सोयाबीन आणि हरभरा ...
शेतीमाल उत्पादनापेक्षा बाजारभावाला अधिकचे महत्व आहे. मात्र, मध्यंतरी कोरोना काळात शेतीमाल बाजारपेठेची घडीच विस्कटली होती. शिवाय सर्वच शेतीमालाच्या दरात घसरणही झाली. पैशाची गरज आणि शेतीमालाचे ...
शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी योग्य दर मिळत नसल्याने उत्पन्न वाढीचा उद्देशच साध्य होत नाही. केंद्र सरकारकडून काही निवडक शेतीमालासाठी हमीभाव दिला जात आहे. ...
साठवणूक करुन ठेवलेल्या सोयाबीन आणि कापसाला अधिकचा दर मिळत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात तर कापसाला विक्रमी असा 11 हजार 500 रुपये दर मिळत आहे. असाच ...