नामपूर बाजार समितीने करंजाड उपबाजार समितीसाठी नवीन कामगारांची भरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जुन्या कामगारांवर अन्याय होणार आहे. नव्याने भरती केलेल्या हमाल व मापाड्यांना कामावरुन ...
शेतीमाल उत्पादनापेक्षा बाजारभावाला अधिकचे महत्व आहे. मात्र, मध्यंतरी कोरोना काळात शेतीमाल बाजारपेठेची घडीच विस्कटली होती. शिवाय सर्वच शेतीमालाच्या दरात घसरणही झाली. पैशाची गरज आणि शेतीमालाचे ...
सध्या खरिपासह रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक वाढली आहे. शिवाय खरेदी केंद्राचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरिपातील सोयाबीन, तूर या मुख्य पिकांची तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची ...
शेतामधील उत्पादनापेक्षा बाजारपेठेतील दर यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. मात्र, बाजारपेठेतील दराची माहिती नसल्यामुळे शेतकरी उत्पादन निघाले की थेट विक्रीसाठी घेऊन जातो. त्यामुळे सरासरीपेक्षा दर ...
बाजार समितीप्रमाणोच कल्याण स्टेशन परिसरात लक्ष्मी भाजीपाला मार्केट आहे. या मार्केटमध्ये ओट्यावर व्यापार करणारे व्यापारी आहेत. त्यांनी एक दिवसाआड ओट्यावर व्यापार करावा, अशा सूचना व्यापारीवर्गाला ...