शेतकऱ्यांचे स्वालंबन आणि उत्पादनात दुपटीने वाढ हेच केंद्र सरकारचे उद्दीष्ट राहिलेले आहे. त्याच अनुशंगाने सरकारचे प्रयत्न हे सुरु आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जनजागृती आणि त्याचा शेतकऱ्यांना ...
ठाकरे सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्पाची सुरवातच शेती व्यवसायापासून करण्यात आली होती. शेतकरी आणि शेती व्यवसाय हाच केंद्रस्थानी ठेऊन शेतकऱ्यांना बांधापासून ते बाजारपेठपर्यंतच्या अशा एक ना अनेक ...
अर्थसंकल्पामध्ये खासगी क्षेत्राला 15 टक्के आयकर आणि सहकार क्षेत्राला 18.5 टक्के टॅक्स ही तफावत आता मोडीत काढण्यात आली आहे. आता सहकारी संस्थांचाही ट्रक्स 15 टक्केवर ...
अर्थसंकल्पामध्ये खासगी क्षेत्राला 15 टक्के आयकर आणि सहकार क्षेत्राला 18.5 टक्के टॅक्स ही तफावत आता मोडीत काढण्यात आली आहे. आता सहकारी संस्थांचाही ट्रक्स 15 टक्केवर ...
देशातील सर्व कृषी विद्यापीठांना आधुनिक, झिरो बजेट तसेच तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी अभ्यासक्रम आखण्याचे सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे सरकारने यावेळी शेतकऱ्यांना एमएसपीअंतर्गत तब्बल 2.7 लाख कोटी ...
काळाच्या ओघात शेती व्यवसयामध्ये बदल होत आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये तर बदल स्वीकालेला आहे पण अत्याधुनिक सोई-सुविधा पुरवून उत्पादनात देखील वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे ...
पाच राज्यांतील निवडणुका तसेच शेतकरी (Farmer) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Budget 2022) शेतकऱ्यांसाठी भरघोस अशा योजना आणि आर्थिक तरतूद केली आहे. केंद्र सरकार चालू आर्थिक ...
शेती पध्दतीमध्ये बदल त्याचबरोबर शेतीमालाच्या दराला घेऊन यंदाच्या संसदीय अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली जात आहे. पुढील आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना एमएसपी अंतर्गत 2.7 लाख कोटी ...
सेंद्रीय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून याची जबाबदारी ही देशभरातील कृषी महाविद्यालयावर राहणार आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती पध्दतीची माहिती होणार असल्याचे अर्थमंत्री ...