दाट धुक्यांमुळे मध्य रेल्वेची लोकल (central railway) अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. ...
मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात 48 कोटींहून अधिक लोक गंभीर पातळीच्या वायू प्रदूषणात राहत आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अहवालात विशेषत: महाराष्ट्र आणि ...
असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. (Special Report About Mumbai Air Pollution) ...
मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे मुंबईत 'हेल्थ अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ...
मुंबईची हवा देखील प्रदुषित असल्याचं पुढे आलं आहे. आज सलग दहाव्या दिवशी मुंबईची हवा दुषित असल्याचं दिसून आलं आहे. ...
ठाणेकर सध्या महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध हवा अनुभवत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आलं आहे. ...
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682