नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा ...
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. भारताच्या वायूसेनेनं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा नेमका ...
मुंबई : पाकिस्तानमधील दहशतवाद संपवण्याच्या भारताच्या मोहिमेला चीन आणि रशियानेही पाठिंबा दिलाय. या दहशतवादी संघटना राजकीय फायद्यासाठी वापरलं जाणं पूर्णपणे चुकीचं असून त्याचा नायनाट करणं ...
नाशिक : जम्मू-काश्मिरमधील बडगाम येथे भारतीय हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या दुर्घटनेत माहाराष्ट्रचा वीरपुत्र शहीद झाला आहे. नाशिकचे वैमानिक स्कॉर्डन लीडर निनाद ...
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. मंगळवारी भारतीय वायूसेनेने पुलवामा हल्ल्याचं उत्तर देत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर बॉम्ब टाकून तब्बल 300 दहशतवाद्यांना कंठस्नान ...