राज्य सरकारच्या विधेयकातील काही बिघाड आक्षेपार्ह आहेत. उदा शेती मालाचा व्यापार करण्यास परवाना घेण्याची सक्ती, नोकरशाहीला दिलेले अनावश्यक संरक्षण, राज्य सरकारच्या हातात अवश्यक वस्तू कायद्याचे ...
आधी केंद्र सरकारच्या अध्यादेशातील अनेक मुद्द्यांना पाठिंबा दिल्यानंतर आता कृषी कायदाच मागे घेण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं ...
किसानपुत्र आंदोलनाने शेतकऱ्यांना अडसर ठरणारे जुने कायदे रद्द करावेत यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे (Supreme Court on ...
किसानपुत्र आंदोलनाने आवश्यक वस्तू कायदा रद्द (Essential Commodities Act) हा कायदा रद्द करावा अशी मागणी लावून धरली आहे. या कायद्याचे स्वरूप आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी ...
नवी दिल्ली : शेतकरी नेते अमर हबीब आणि शेतकरी संघटनेचे नेते अनंत देशपांडे यांनी 19 मार्चला दिल्लीमध्ये सरकारविरोधात एकदिवस अन्नत्याग आंदोलन केले. हे आंदोलन शेतकऱ्यांच्या ...