Anand Paranjpe: मुंब्रा येथे मनसेच्या (mns) वाहतूक सेनेच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीशी आमचा काहीही सबंध नाही. राष्ट्रवादी (ncp) हा पक्ष संविधानावर निष्ठा असणारा पक्ष आहे, आम्ही ...
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची युती होण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. ...
थेट वरिष्ठ नेत्यांनीच एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने त्याचा ठाण्यातील आघाडीवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आपलं मत ...
कळवा-खारेगाव उड्डाण पुलाच्या श्रेयावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. थेट वरिष्ठ नेत्यांनीच एकमेकांवर टीकास्त्र सोडल्याने त्याचा ठाण्यातील आघाडीवरही परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. ...
ठाण्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील रंगलेला कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी त्यावर पलटवार केला ...
ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ...
ठाणे: राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास गांधीगिरी दाखवलीय. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारी यांना ...
ठाणे: माझ्या नादाला लागलात तर तुमच्या पाठीची चांबडी सोलेन, असा धमकी वजा इशारा राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ...