या विधेयकाला विरोध करणाऱ्या सर्व नेत्यांच्या प्रश्नाला गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तरं दिली. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं नाव घेऊन त्यांना इतिहासातील काही गोष्टींची ...
सत्य हे आहे की देशातील परिस्थिती आज पूर्णपणे बदललेली आहे आणि व्हिप जारी करणं जनभावनेच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया भुवनेश्वर कलिता यांनी दिली. जम्मू काश्मीरमधून ...
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये असलेल्या हायकोर्टवर भारताचा तिरंगा फडकला आहे. श्रीनगरच्या हायकोर्टावर तिरंगा फडकत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. ...
राज्यसभेत आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठीचे विशेषाधिकार रद्द करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. ...
मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ...
कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत ...
नोटाबंदी, जीएसटी, उरीचा बदला घेणारा सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामाचा बदला घेणारा एअर स्ट्राईक, तिहेरी तलाक आणि आता काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे असे पाच मोठे ...