पडेगाव आणि चिकलठाणा येथील मनपाचे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आणि कांचनवाडी येथील बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत आणि दररोज सुमारे 370 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ...
शहरातील डीएमआयसी ऑरिक सिटी ते वाळूज या दोन एमआयडीसीला मेट्रो रेल्वेने जोडण्याचा विचार महापालिका प्रशासन करते आहे. विशेष म्हणजे या स्थानांदरम्यानच्या मेट्रोचा डीपीआर म्हणजेच सविस्तर ...
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे संवेदनशीलता आणि पुनरावलोकन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेत औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार ...
ही प्रक्रिया प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास सात गावांतील 1714 हेक्टर क्षेत्र मनपाच्या ताब्यात येईल. या परिसरातील नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियम, ग्रोथ सेंटर आणि शेकडो कंपन्यांच्या महसुलातून मनपाला ...
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने औरंगाबादमध्ये सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Schools in Maharashtra's Aurangabad city remain closed, astik ...