2020 सालचा खरीप हंगामातील रखडलेला पिकविमा देण्याचा निर्णय हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी असू शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार शेतकरी हे वंचित राहिले होते. त्यामुळे ...
अॅड. जैस्वाल म्हणाले की, कारागृहात गुन्हा केला तरच अंडा सेलमध्ये ठेवले जाते. तेही 14 दिवसांसाठी मात्र मेहंदीला दोन वर्षे, चार महिने ठेवले. त्यामुळे कैद्याचे मानसिक ...
औरंगाबाद खंडपीठात प्रकरणांच्या सुनावणीचे कामकाज मंगळवारपासून पुढील दोन आठवडे ऑनलाइन पद्धतीने चालणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाला पदभार स्वीकारण्यास अखेर मुहुर्त लागला. 19 आॅक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हायकोर्टाने गठित केलेली तदर्थ समिती कारभार पाहणार ...
Sujay Vikhe | विमानातून काय उतरवलं माहिती द्या, औरंगाबाद हायकोर्टाचे सुजय विखेंना आदेश (Tell us what got off the plane, Aurangabad High Court orders Sujay ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तब्लिगी जमातवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत (Aurangabad High Court on FIR against Tablighi Jamaat). ...