Andhra Pradesh: अमलापूरममध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री टी. वनिता ...
काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याचं नाव कोनासीमा असं करण्यात आलं होतं. आता या जिल्ह्याचं नाव बदलून बी.आर. आंबेडकर असं करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी आंध्र ...
दादरच्या इंदू मिलमधील (indu mill) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (babasaheb ambedkar) यांच्या स्मारकाच्या कामाची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी आज पाहणी केली. यावेळी ...
Dhananjay Munde: 2016साली जेव्हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले तेव्हा याची किंमत सहाशे कोटी होती. मागील दोन वर्षात महाविकास आघाडीच्या सरकारने पुढाकार येऊन हे काम ...
जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले नसते तर आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुसलमान झालेले असते', असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...
महाराष्ट्र राज्याला आणि राजधानी मुंबईला 62 वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्रात जन्मलेले आणि इतर राज्यात जन्मलेल्या अशा 1,300 लोकांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, राज्यातील ...
राज ठाकरे यांच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता पवार यांनी आपण शाहू, फुले, आंबेडकरांना का मानतो, याचं उत्तरच विरोधकांना दिलंय. आज ...
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी आजही जल्लोष पाहायला मिळतोय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी ...
देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी डॉ. बाबासाहेब यांनी दिलेले संविधान वाचवणे ही ...