बरवानी बागुड गावातील शेतकरी अरविंद जाट हे गेल्या 37 वर्षापासून केळीची शेती करतात. त्यामुळे लागवडीपासून ते काढणीपर्यंत या पिकाला काय लागते याचा त्यांना अचूक अभ्यास ...
सर्वच गोष्टी शेतकऱ्यांच्या मनासारख्या झाल्या तर उत्पादनात आणि उत्पन्नात विक्रम होईल. पीक पदरात पडेपर्यंत निसर्गाचा भरवासा नाही इथपर्यंत ठीक होते. शिवाय हे नैसर्गिक संकट असल्याने ...
केळीचा हंगाम सुरु होताच दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. असे असले तरी आता निर्यातीमध्ये अडचण निर्माण झाल्याने याचा दरावर काय परिणाम याची धास्ती केळी ...
बागवान आणि व्यापाऱ्यांकडून पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आपल्याच हाताने केळीची बाग भुईसपाट केली. औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील हे विदारक चित्र. ...