देवभूमी द्वारकामध्ये पाच जण, खेडामध्ये दोन जण आणि महिसागर जिल्ह्यात चार जणांचा धुळवडीनिमित्त नदी आणि तलावात आंघोळीसाठी गेले असताना 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
अभिनव कुथे हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी - आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात आईसह गेला होता. यावेळी त्याची आईही नदीपात्रात थोड्या पाण्यात ...