केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता ई-केवायसी करणे बंधनकार राहणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहण्यासाठी ही प्रकिया राबवली जाते. यापूर्वी ...
पीएम किसान योजना ही 2018 साली सुरु झाली असून या योजनेतील 11 हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शिवाय उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर ...
पंतप्रधान किसान मानधन योजना ही मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरवर्षी 36 हजार रुपये ...
पीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्याअनुशंगाने आतापर्यंत 11 कोटी ...
सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, यासाठी कृषी मंत्रालय प्रयत्नशील आहे. त्यासाठी सीएससी सेंटर्सच्या माध्यमातून एक मोहीमही सुरू करण्यात आली, जिथे अधिकाधिक पीएम किसान ...
पीएम किसान योजनेच्या 11 हप्त्याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे. 10 हप्ता जमा होऊन चार महिने झाले आहेत त्यामुळे 11 हप्ता आता कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांचा ...
पंतप्रधान किसान सन्मान योजना ही कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी योजना मानली जाते. असे असले तरी योजना राबवत असताना जे योजनेसाठी पात्र नाहीत अशा नागरिकांनीही योजनेचा ...
वर्षभरात दर तीन महिन्यांनी देशातील शेतकऱ्यांना वेध लागतात ते पीएम किसान योजनेतील निधीचे. यापूर्वी 1 जानेवरी रोजी केंद्र सरकारने 10 व्या हप्त्याचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक ...