पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ देशभरातील 36 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झालेला आहे. केंद्र सरकारची ही सर्वात मोठी योजना असून योजनेला 6 वर्ष पूर्ण झाली आहेत. या ...
यंदा कापासाचे उत्पादन घटले असले तरी विक्रमी दर मिळालेला आहे. कधी नव्हे तो 11 हजार रुपये क्विंटलने कापसाची खरेदी झाली आहे. वाढीव दराचा केवळ शेतकऱ्यांनाच ...
शेतकऱ्यांच्या शेतीमालावर कर्ज ही शेतीमाल तारण योजना जुनी असली तरी खऱ्या अर्थाने योजनेची अंमलबजावणी यावर्षी झाली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. राज्य कृषी ...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. यापूर्वी पीएम किसान योजनेत अनेकांनी पात्र नसतानाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता ...
राज्यभरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा एवढेच नाही तर त्यामुळे पिकांची काय काळजी घेतली जावी याबाबत माहिती मिळावी व अन्य तांत्रिक चुकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ ...
सर्वसामान्य शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा हा उद्देश केंद्र सरकारचा आहे. त्याच अनुशंगाने प्रयत्नही केले जात आहे. विशेषत: मोदी सरकारने किसान क्रेडीट कार्डवर अधिकचा भर दिलेला ...
शेती हे काही निवडक पिकांसाठीच मर्यादीत राहिले आहे असे नाही. काळाच्या ओघात जोड व्यवसाय वाढत आहेत. अत्याधुनिक पध्दती यामध्ये रुजत आहे. शेतीला इतर व्यवसयाची जोड ...
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीचा (waiver scheme ) योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर (base authentication) आधार प्रमाणीकरण हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. असे असतानाही अनेक पात्र ...