केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहेl तर ही त्यांची भूल आहे... शेतकरी कधीही थकणार नाहीत, त्यामुळे वेळ गेलेली नाही. शेतकऱ्यांसोबत चर्चा करा, कायदे रद्द करा, ...
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी मोर्चाने 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकरी संघटनांच्या या घोषणेनंतर आता सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. ...
शेतकरी आंदोलनाला 4 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळेच आक्रमक शेतकरी आंदोलकांनी भारत बंदची हाक दिली. याला प्रतिसाद ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य नेते आणि मंत्रीही मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 ते दुपारी 4 ...
राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक ...
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांना भेटायला बोलावल्याचे सांगितले. Amit Shah Farmer Leaders ...