गोवा जिंकून आल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांना आता महाराष्ट्राच्या राजकारणाची स्वप्नं पडू लागली असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ...
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते, ते त्यांच्या निवासस्थानी नव्हते, त्यामुळे यावेळी पोलिसांनी आंदोलकांना चार किलोमीटर अंतरावर वरच रोखले, यावेळी आंदोलक व ...
छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामासाठी आवश्यक तरतूद यापूर्वीच केली गेली होती. त्यामुळे येथे आणखी निधीसाठी वर्गीकरणाची गरज नाही. तरीही यासंदर्भात सर्व माहिती घेऊन, गरज भासल्यास वर्गीकरण ...
चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकाणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणालेत. विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात ...
शहरातील पोलीस राजकीय दबावापायी एकतर्फी कारवाई करत असून त्यांचे धोरण असेच राहिले तर आम्हाला निषेध करावा लागेल, आम्ही जेलभरो आंदोलन करू, असा इशारा फडणवीस ...
एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असे रोखठोक वक्तव्य भाजप नेत्या ...
अमरातीतील शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून अनेक भाजप नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. आज भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण ...
अमरावतीत दहशत माजवणाऱ्यांना आता सोडणार नाही, असा सूचक इशारा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. तसेच रविवार आणि सोमवारी अमरावतीत कोणत्याही प्रकारचे हिंसक कृत्य ...