देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचं (Jal Akrosh Morcha) आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्यात फक्त पाच हजार ...
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. 'आम्ही सत्ता बदलायची तेव्हा बदलू, आता भ्रष्टाचाऱ्यांची भ्रष्ट व्यवस्था बदलायची आहे', असा घणाघात फडणवीस यांनी केलाय. ...
इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला, त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ...
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट (Water Crisis) झाला आहे. नागरिकांना वेळेत पाणी येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या ...
भाजपचा पाडेगाव परिसरातील जल आक्रोश मोर्चासाठी लावण्यात आल्याचा बॅनर अज्ञातांनी फाडला आहे. बॅनर फाडल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रम झाले आहेत. मोर्चाच्या एक दिवस आधी बॅनर ...
या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या एका संशयित आरोपीने धडधडीत एका वाढदिवसाच्या पार्टीलाही हजेरी लावली आहे. तरीही पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नाही. याचा अर्थ राजकीय दबावापोटी कारवाई ...
किराणा दुकानात वाइनच्या (Wine) विक्रीच्या निर्णयाला भाजपाने (BJP) विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) रस्त्यावर वाइन ओतून निर्णयाचा निषेध करण्यात ...
Mumbai Police bite : सोमवारी सकाळपासून काँग्रेसचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी मोठ्या संख्यने भाजपचं कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर अखेर मुंबई पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवत ...