26 जानेवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हिलगाव गावातील काही लोक बोटीने सिंध नदी पार करून तेहंगूर येथे भंडाऱ्यानिमित्त गेले होते. परत येताना सिंध नदीत ...
26 ऑक्टोबरपासून जयगडमधील मासेमारी बोटीचा संपर्क तुटल्याने चिंतेचं वातावरण होते.. नावेद-2 या नौकेवर तांडेलसह आठ खलाशी होते. मात्र एका खलाशाचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता बोटीविषयी भीती ...
या अपघाताची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ...
नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र जवळपास सहा दिवस उलटल्यानंतरही नौकेशी कोणताही संपर्क न झाल्याने बोट मालकाने ...
नविद-2 ही नौका मासेमारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून 26 ऑक्टोबरला समुद्रात गेली होती. मात्र गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ...
मोठा पूल खचल्याचे कारण देत बांधकाम विभागाने रामलिंग बेटाच्या पुलावरुन चालत जाण्यास बंदी घातली आहे. परंतु अस्मानी संकटाला तोंड देताना जनावरं आणि लहान मुलांना सांभाळणाऱ्या ...
सांगलीत महापुरातील बचावकार्यादरम्यान बोट दुर्घटना घडली, ते ब्रम्हनाळ गाव दत्तक घेण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे ...