एक फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विविध घोषणा तसेच तरतुदींची अंमलबजावणी ...
जिल्हा परिषद सदस्य, सभापतींचा कार्यकाळ संपल्यामुळे दर महिन्याला होणाऱ्या विषय समित्यांच्या बैठका, सर्वसाधारण सभा यावर होणारा 24 लाखांचा खर्च वाचणार आहे. जोपर्यंत प्रशासकीय कार्यकाळ राहील, ...
ईशान्येकडील राज्यांसोबत अनेक आव्हानं होती, ती दूर करण्यासाठी विद्यमान सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यासह या भागात विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात ...
भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ठाकरे सरकारवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला निधी मिळाला मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीच मिळाले नाही म्हणत ...
गेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. कर्जखाती सांगितली नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. नुकसानाीची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. कोरोनात सर्वात ...
राज्यातील सिंचन क्षमता वाढवणे, 60 हजार कृषी पंपाना वीज जोडणे देणे, राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे, यासाठी मोठा निधी उपलब्ध करून ...
महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून यात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीनुसार तो सादर करण्यात आला. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव ...
हा अर्थसंकल्प पंचसूत्रीच्या आधारे मांडण्यात आला असून पहिल्या सूत्रामध्ये कृषी व संलग्न,दुसऱ्या सूत्रात सार्वजनिक आरोग्य तिसऱ्या दळणवळण, चौथ्या उद्योग त्यानंतर स्मारक, पर्यटन आणि महामंडळे अशा ...
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया, नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा ...
मुंबई- महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022)नुकताच सादर केला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत पुणे जिल्ह्यासाठी विविध तरतुदी ...