निसर्गाच्या कचाट्यातून यंदा एकाही पिकाची सुटका झालेली नाही. विदर्भ, मराठवाड्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे कोकणात फळबागांचे नुकसान झाले आहे. ...
वातावरणातील बदलाचा परिणाम हा प्रत्येक पिकांवर आणि फळांवरही झाला आहे. एवढेच नाही तर काढणीचा हंगामही लांबलेला आहे. असाच काहीसा प्रकार काजूच्या बाबतीमध्येही झाला आहे. काजू ...
मधुमेह असणाऱ्यांना आपल्या खाण्यापिण्यावर नेहमीच नियत्रंण ठेवावे लागते. तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर काजू खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होतो. ...
काजूमध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते, तसेच ते निरोगी आणि पौष्टिक आहे. हे कॉपरनेदेखील समृद्ध आहेत आणि निरोगी रोगप्रतिकार प्रणाली आणि मेंदूच्या विकासासाठी उत्कृष्ट आहेत. ...