लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो. प्रत्येकाला असे वाटते की, आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असावी जिला तो प्रेम आणि सर्वस्व देऊ शकेल. आयुष्याच्या ...
यशस्वी जीवनासाठी आजही लोक आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार जगातील सर्वात मोठे रोग सुख आणि पुण्य कोणते आहेत, जाणून घेऊया नेमके ...
चाणक्य नीतीनुसार ज्या घरात कलहाचे वातावरण असते. जिथे नेहमी भांडण होत असतात त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरात सुख-शांतीचे वातावरण असते त्याच घरात ...
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा स्वत:वर कधी परिणाम होऊ दिला नाही. त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांसमोर मांडले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ...
विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यानीती मध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आजही आचार्य चाणक्यांनी लिहिलेले नीतीशास्त्र लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवतात. आयुष्यात पैसांचा ओघ वाढल्यावर ...
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र रचना केली. चाणक्यजींनी यामध्ये जीवनाशी संबंधित पैलूंचे ज्ञान दिले आहे. चला जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करणे ...
आचार्य चाणक्यांनी त्यांचे विचार चाणक्य नीती या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकात आचार्य यांनी व्यावहारिक जीवन आणि गृहजीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य ...
आचार्य चाणक्य खूप मोठे मुत्सद्दी आणि राजकारणी होते (Acharya Chanakya). त्यांच्या धोरणांचा मार्ग अवलंब करुन बरीच साम्राज्ये स्थापन झाली. आजही ते नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्राचे सर्वश्रेष्ठ ...