न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी वर्ग आता महाविकास आघाडी सरकारवर नाराज झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना आता ओबीसी जनता रस्त्यावर फिरू देणार नसून सरकारच्या ...
राज्यात भारनियमन होणार नाही एव्हढी क्षमता तिन्ही कंपन्यांमध्ये आहे. त्यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि योग्य नियोजनाची गरज आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये केंद्र सरकारच्या कंपन्या ...
'गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी करावीसी वाटली नाही. आता महावितरणच्याच तीन विभाग संचालकांकडून चोकशी करवून काय मिळणार आहे? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. ...
वीज तोडणीच्या संकटातून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे लागेल', असं आवाहन माजी ऊर्जामंत्री आणि भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...
भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ ...
केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी टाकला. ...
शेतकऱ्यांवर (Farmers) आलेली आत्महत्येची नामुष्की ही राज्य सरकारमुळे असल्याचा आरोप भाजपा (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. ...
अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या (vidhan bhavan) पायरीवर जोरदार आंदोलन केलं. ...
सहा राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्र सरकारने एक पाऊल टाकून सरसकट 27 टक्के आरक्षण दिले तर प्रश्न सुटू शकतो. पंतप्रधान महोदय आम्हाला ...