माझी वसुंधरा अभियान 3.0 चा शुभारंभ. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव, पर्यावरण व वतावरणीय बदल विभागाचे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न. ...
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. ...
आता फळबागांवर अवकाळीची अवकृपा सुरु झाली असून राज्यात बुधवारपासूनच पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता पण नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग ...
आतापर्यंत हवामान बदलाचा परिणाम पिकांवर झालेला होता. किंबहुणा सध्याही खरिपासह रब्बीतील पिकांवर आणि फळबागांवर होत आहे. पण आता विदर्भातील कडूलिंबाच्या झाडावरही या हवामान बदलाचा परिणाम ...
वातावरणातील बदालाचा परिणाम केवळ हंगामातील पिकांवरच झालेला आहे असे नाही तर फळबागांवरही याचा परिणाम झालेला आहे. यंदा अधिकच्या पावसाचा परिणाम प्रत्येक काय होतो याची प्रचिती ...