रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताची केवळ नियोजनच नाहीतर कंपन्यावर तशी सक्ती करण्यात आली आहे. यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापनात संतुलितपणा येणार आहे तर काळाच्या ओघात रासायनिक खताची जागा ...
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी जालन्यावर पावसाची कृपादृष्टी अधिक राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची लागवड यापूर्वीच केली आहे. पण आता सोयाबीनसह इतर पिकांच्या पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे. ...
सध्या खरिपाची लगबग सुरु असून पिकांची वाढ जोमात होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी केली जाते. शिवाय मिश्र खतालाही मागणी आहे .मात्र, या दोन खताची खरेदी ...
अमरावती जिल्ह्यामध्ये काही दिवसपूर्वी चांदुर बाजार येथे मातीमिश्रित खते विकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री भातकुली येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने बनावट खते विकणाऱ्या मिलिंद ...
खरीप हंगामात विशिष्ट खतालाच अधिकची मागणी असते. जशी आता युरियाला आहे. युरियाची एक बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 270 रुपये मोजावे लागतात. पण एवढ्यावरच विषय मिटत नाही ...
कृषी विभागाने खत आणि बियाणांचा मागणी तेवढा पुरवठा केला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर चित्र हे वेगळेच आहे. खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन ...
मागणीपेक्षा अधिकच्या खताचा पुरवठा झाल्याचे सांगण्यात येत आणि दुसरीकडे लिकिंग शिवाय खताची विक्रीच नाही असे प्रकार समोर येत आहेत. शिवाय कोणत्या खताची खरेदी करायची हा ...
बियाणे विक्रीसाठी आवश्यकता आहे ती कृषी विभागाच्या परवान्याची. असे असताना देखील विनापरवान्याचे बियाणे आणि खते जिल्ह्यातील 8 कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीस ठेवण्यात आले होते. त्याच ...
हंगाम सुरु होण्यापूर्वीच यंदा रासायनिक खतांचा तुटवडा भासणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्याचाच फायदा आता विक्रेत्ये घेताना दिसत आहेत. विशेषत: बीड जिल्ह्यात हे ...