राज्यात यंदा हरभऱ्याची उत्पादकता वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती हरभरा केंद्राची. 1 मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरुही झाली पण सातत्याने बारदाणाच्या आभाव, साठवणूकीची ...
राज्यात 1 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. उत्पादनात वाढ झाल्याने बाजारपेठेतील दर कमी होणार हे निश्चित असतानाच आता हमी भाव ...
यंदा शेतकरी हे खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत असल्याने केंद्रावरच हरभऱ्याची विक्री केली जात आहे. ...
रब्बी हंगामातील हरभऱ्याला किमान आधारभूत किंमत मिळावी याअनुशंगाने राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, हरभरा विक्री करताना शेतकऱ्यांना उत्पादकतेची अडचण निर्माण होत होती. ...
हमीभावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालास किमान दर मिळावा हा सरकराचा उद्देश आहे. मात्र, या शासकीय धान्य खरेदीमध्ये देखील काही संस्थांची मक्तेदारी ही सुरु झाली होती. पण ...
यंदा विक्रमी क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात आता पीक काढणीला सुरवात झाली ...
राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी ...
होळीच्या सणानिमित्त राज्यातील काही मुख्य बाजार समित्यांमधील व्यवहार हे बंद राहणार आहेत. यामध्ये लातूर, सोलापूर, लासलगाव, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या बाजार समित्यांचा सहभाग आहे. या ...
कृषी विभागाने जाहीर केलेल्या उत्पादकतेमुळे खरेदी केंद्रावर किती शेतीमालाची खरेदी करुन घ्यावयचे हे ठरले जाते. गतआठवड्यात कृषी विभागाने हरभरा या रब्बी हंगामातील मुख्य पिकांची उत्पादकता ...