खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी ...
राज्यात 1 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. उत्पादनात वाढ झाल्याने बाजारपेठेतील दर कमी होणार हे निश्चित असतानाच आता हमी भाव ...
नाफेडच्या माध्यमातून राज्यात हरभरा खरेदी सुरु करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच खुल्या बाजापेठेपेक्षा अधिकचा दर हा हमीभाव केंद्रावर आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारपेठेतच हरभरा ...
यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी असा काय बदल केला आहे की, हरभरा उत्पादनात इतिहासच घडलायं. मराठवाड्यात केवळ ऊस क्षेत्रामध्येच वाढ झाली नाही हंगामी पिकांनाही शेतकरी महत्व ...
बाजारपेठेतील शेतीमालाचे दर कधी कमी-जास्त होतील हे सांगता येत नाही. शेतीमालाच्या किंमतीवर सरकारच्या निर्णयाचाही मोठा प्रभाव असतो. तसाच प्रकार सध्या तुरीच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत ...
रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरु होताच हमीभाव केंद्र उभारणीची मागणी पुढे आली होती. नाफेडच्या माध्यमातून उशिरा का होईना आता 1 मार्चपासून हमीभाव केंद्र ही ...
खरीप पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी सोयाबीनचे काय झाले? हा प्रश्न कानी पडतोच. कारण सोयाबीनची साठवणूक शेतकऱ्यांकडे असल्यामुळे दर वधरणार की कमी होणार याकडे ...
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरवात झाली नसली तरी वातावरणातील बदलाचा चांगलाच धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. काढणी, मळणी आणि ...
उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे पीक पध्दतीमध्ये बदल केला. रब्बी हंगामातील मुख्य पिकांककडे दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांनी कडधान्यावर भर दिला शिवाय कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार ज्वारीला पर्याय म्हणून ...