1 जून रोजी राज्यातील बहुतांश हरभरा खरेदी केंद्र ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाफेडचे हरभरा खरेदीचे उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे हा निर्णय झाला होता. मात्र, ...
देशातील डाळीची मागणी पुरवण्यासाठी सरकारला हरभऱ्याची आयात करावी लागते. असे असले तरी दिवसेंदिवस आयात घटत असून ही दिलासादायक बाब आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत ...
यंदाच्या रब्बीत सर्वात अधिक उत्पादन हरभऱ्याचे घेण्यात आले होते. अधिकच्या उत्पादनामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे तर हमी भाव हा 5 ...
राज्यात यंदा हरभऱ्याची उत्पादकता वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती हरभरा केंद्राची. 1 मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरुही झाली पण सातत्याने बारदाणाच्या आभाव, साठवणूकीची ...
राज्यात 1 मार्च ते 31 मे दरम्यान खरेदी केंद्र ही सुरु राहणार असल्याचे नाफेडने स्पष्ट केले होते. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र तर वाढलेच ...
आतापर्यंत खरेदी केंद्रावरील नियम, अटींमुळे शेतकऱ्यांनी कायम केंद्राकडे पाठ फिरवली आहे. शेतीमालातील आद्रता आणि बीलासाठी लागणारा अवधी यामुळे कमी किंमतीत का असेना पण शेतकरी खुल्या ...
रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे दर हे घसरले. परिणामी शेतकऱ्यांना नाफेड च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागत आहे. ...
यंदा शेतकरी हे खरेदी केंद्राचा आधार घेऊ लागले आहेत. खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारपेठेतील दर यामध्ये मोठी तफावत असल्याने केंद्रावरच हरभऱ्याची विक्री केली जात आहे. ...