यंदाच्या रब्बीत सर्वात अधिक उत्पादन हरभऱ्याचे घेण्यात आले होते. अधिकच्या उत्पादनामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 500 असा दर आहे तर हमी भाव हा 5 ...
खुल्या बाजारपेठेपेक्षा खऱेदी केंद्रावर हरभऱ्याला जवळपास 1 हजार रुपये अधिचा दर होता. दरातीव वाढत्या तफावतीमुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा आधार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळे हरभरा खरेदी ...
राज्यात 1 मार्च ते 31 मे दरम्यान खरेदी केंद्र ही सुरु राहणार असल्याचे नाफेडने स्पष्ट केले होते. मात्र, यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र तर वाढलेच ...
आतापर्यंत खरेदी केंद्रावरील नियम, अटींमुळे शेतकऱ्यांनी कायम केंद्राकडे पाठ फिरवली आहे. शेतीमालातील आद्रता आणि बीलासाठी लागणारा अवधी यामुळे कमी किंमतीत का असेना पण शेतकरी खुल्या ...
राज्यात 1 मार्चपासून नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. उत्पादनात वाढ झाल्याने बाजारपेठेतील दर कमी होणार हे निश्चित असतानाच आता हमी भाव ...
यंदा उन्हाळी हंगमात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये असा काय बदल केला आहे की, उत्पादनात आणि उत्पन्नामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता यामुळे ...
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान दर मिळावा या उद्देशाने हमीभाव केंद्र ही उभारली जातात. नाफेडच्या माध्यमातून सध्या खरिपातील तुरीची आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. ...
हमीभाव केंद्राकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टीकोन हळूहळू का होईना बदलत आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढल्यामुळे खुल्या बाजारपेठेतील दर स्थिरच आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये हरभऱ्याचे दर ...
यंदा खरिपात उत्पादन कमी होऊन देखील शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळावे ही आशा कायम आहे. आताच नाही तर हंगामाच्या सुरवातीपासून शेतकरी सोयाबीन दरवाढीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे ...
राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरु होऊन महिना उलटला आहे. आता कुठे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बाजारपेठेतील दर आणि खरेदी केंद्रावरील दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांनी ...