सिल्लोड तालुक्यातील आमठाणा बाजारपेठ ही मिरचीसाठी प्रसिध्द आहे. याचे वेगळेपण म्हणजे हंगाम सुरु होण्यापूर्वीच या बाजारपेठेत मिरचीची आवक होण्यास सुरवात होते. यंदा तशीच काहीशी परस्थिती ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मिरची उत्पादनाला बसला असून कोकणातील मिर्चीचे उत्पादन घेणारा शेतकरी त्यामुळे अडचणीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची पिकावर हुरडा नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने ...
शेती व्यवसायात एक वेळ जरी अपयश आले तरी चक्क व्यवसायाला राम-राम ठोकणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शेती व्यवसायात उरलंय काय असा सवाल उपस्थित करणाऱ्यांच्या डोळ्यात ...
केवळ मुख्य पिकांमधूनच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते असे नाही तर हंगामी पिकातूनही कमी कालावधीमध्ये लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडते. यामध्ये मिरची, कांदा, कलिंगड अशा हंगामी ...
सध्या बाजारपेठेमध्ये दाखल होत असलेल्या लाल मिरचीला वाढीव दराचा ठसका असला तरी शेतामध्ये उभ्या पिकाचे मोठे नुकसान सुरु आहे. अवकाळी आणि वातावरणातील बदलामुळे झालेल्या परिणामातून ...
अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला असला तरी त्याची कसर ही वाढत्या दरातून निघत आहे. आतापर्यंत खरिपातील सोयाबीन, कापूस आणि तुरीबद्दल जे होत आहे तेच हंगामी पिकांबाबत ...
मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार मार्केटची ओळख आहे. केवळ जिल्ह्यातीलच नाही सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरची बाजारपेठेत दाखल होत असते. यंदा मात्र, बाजारपेठेतले वेगळेच चित्र ...
शेतीमालाच्या दरात चढ-उतार होत असले तरी यंदा भाजीपाल्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. त्यामुळे यंदा मुख्य पिकांपेक्षा हंगामी पिकांनाच अधिकचे महत्व आले आहे. यासर्वामध्ये मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा ...
कांदा, मिरची, भाजीपाला ही हंगामी पिके शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकतात. यंदा मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे मुख्य पिकांना तर फटका बसलाच आहे पण हंगामी पिकांचेही उत्पादन घटले ...