विजेचे उत्पादन वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं विजेची जास्त गरज आहे. अशावेळी उत्पादनात वाढ झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होत आहे. कोळशा पुरेशा प्रमाणात असल्यास वीज ...
सिमेंटची प्रमुख कंपनी इंडिया सिमेंट्स लिमिटेड (The India Cements Ltd) पुढील महिन्यात तीन टप्प्यांमध्ये सिमेंटच्या किंमतीत प्रति बॅग (per bag) 55 रुपयांची वाढ करणार आहे. ...
केंद्र सरकारची जबाबदारी ही राज्यांना कोळसा पुरवायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द करून, त्या केवळ कोळसा पुरवठ्यावर लावले असल्याची माहिती, केंद्रीय ...
6 ते 9 मे दरम्यान नागपूरसह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक ते मध्यम ...
एकीकडे देशात कोळशाचा साठा कमी होत आहे तर जागतिक पातळीवर देशाला इंधन पुरवठ्यात अडचणी येत असताना कडक उन्हाळ्यात भारतातील अनेक राज्यांना दीर्घकाळ वीज तुटवड्याचा सामना ...
सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळसा टंचाई दूर करण्यासाठी इंडोनेशियामधून कोळसा आयात करण्यात येणार आहे. मात्र हा कोळसा महाग असल्याने राज्यात पुन्हा एकादा वीजेच्या दरात ...
कोळशाच्या साठ्याच्या बाबतीत, देशातील 165 पैकी 106 कोळसा प्रकल्प गंभीर स्थितीत पोहोचले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर तर 25% पेक्षा कमी कोळसा साठा शिल्लक आहे. ...
राज्यात कोळसा (Coal) संकट निर्माण झाले. खरे बघता केंद्र सरकार सहकार्य करीत नसल्याचा कांगावा करणाऱ्या ऊर्जा मंत्रालयानेच (Ministry of Energy) महाराष्ट्राला वीज संकटात (Load Shedding) ...