आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बाराही महिने नारळ पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर आहे. नारळ पाणी पिऊन आपण निरोगी जीवन जगू शकतो. दिवसभरात ...
नारळपाणी प्यायल्याने त्वचा निरोगी ठेवता येते, पण ते लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात. यासाठी नारळाच्या पाण्यात कापूस भिजवून काही वेळ पिंपल्सवर ठेवा. उन्हाळ्यातही लोकांना कोरड्या ...
उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. ...
आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी पोषक आहाराची गरज असते. डॉक्टर पण महिलांना पोषण आणि सकर आहार घेण्याचा सल्ला देतात. कुटुंबातील सदस्यही गरोदर महिलेची विशेष काळजी ...
उच्च मधुमेही लोक साखरयुक्त घटकांचे सेवन करणे तर टाळतातच शिवाय ते नैसर्गिकदृष्ट्या गोड असलेली फळेदेखील खात नाही. अशीच काहीशी शंका नारळ पाण्याबद्दल घेतली जात असते. ...
नारळाच्या पाण्यात 94% पाणी आणि खूप कमी प्रमाणात चरबी असते. नारळाचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. तसेच, त्यात असलेले साइटोकिनिन्स वृद्धत्वाची लक्षणे रोखतात. ...
आपल्या सर्वांना माहित आहे की नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात अनेक पोषक घटक असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. जर तुमची त्वचा ...
नारळामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. यामुळे पुरळ, सेल्युलाईट, फॉलिक्युलिटिस इत्यादी त्वचेचे संक्रमण टाळता येते. नारळ त्याच्या टोनिंग गुणधर्मांसाठी ओळखले ...
आपल्या सर्वांना माहित आहे की नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? त्वचा आणि केसांसाठी देखील हे नारळाचे पाणी अत्यंत फायदेशीर आहे. ...
नारळ पाणी आणि पालक हे दोन्ही घटक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच ...