डी एस कुलकर्णी यांची जप्त केलेली संपत्ती विकून कर्ज भरलं जावं अशी मागणी यावेळी ग्राहकांकडून करण्यात आली. हातात निषेधाचे फलक फलक घेत कर्ज माफीची मागणी ...
शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्याच्या दृष्टीने वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नांदेडमध्ये (Nanded) तिखट मिरचीसाठी (Chillis) प्रसिद्ध असणाऱ्या धर्माबाद (Dharmabad) इथल्या बाजारात मिरचीचे आगमन झाले आहे. सध्या मिरचीला प्रति क्विंटल बावीस हजार रुपये इतका उच्चांकी भाव ...
ग्राहक वोडाफोन-आयडियाची साथ का सोडत आहेत? या प्रश्नाचं पहिलं उत्तर हे खराब नेटवर्क असल्याचं सांगितलं जात आहे. एका अहवालानुसार या कंपनीच्या सक्रिय ग्राहकांमध्ये सलग 36 ...
कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कल्याणमधील ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या 15 हजार ग्राहकांना त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून घेण्याची संधी ...