एखाद्या घटकाचे परिणाम किती दुरगामी होऊ शकतात याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यात पीक पध्दतीमध्ये झालेल्या बदलावरुन लक्षात येईल. उन्हाळ्याच्या तोंडावर कलिंगड बाजारात हे ठरलेलंच होतं. कारण ...
मुख्य पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांनी हंगामी पिकांवर भर दिला. कमी काळात चार पैसे पदरी पडतील म्हणून जिल्ह्यातील अक्कोलकोट परिसरात कलिंगडची लागवड मोठ्या ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतरही भारतीय कंपन्यांनी आपली कामगिरी कायम राखलीय. एक सर्वेतील आकडेवारीनुसार, भारतीय कंपन्यांनी कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेला असताना देखील यंदा ...
ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (AISF) नाशिकमधील कविवर्य टिळक वाचनालयात कोरोना काळातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसाठी रविवारी (5 सप्टेंबर 2021) जनसुनावणी घेतली. सेवा निवृत्त ...
तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यानुसार आता अशा विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये पुन्हा परीक्षा देता ...
कोरोना रुग्णांना गृहविलीगिकरणास परवानगी न देता थेट रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना छगन ...
राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला आहे," अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलीय. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठ्या प्रयत्नाने निवड होऊनही अद्याप नियुक्ती न झालेल्या विद्यार्थ्यांनी कोरोना आला त्यात आमचा काय दोष? असा सवाल केलाय. ...
राज्य सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी, अन्यथा प्रवास भत्त्यापोटी दरमहा 5 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली. ...
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ...