गतवर्षी कापसाचे उत्पादन घटले असले तरी विक्रमी दराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कापसाला 14 हजार रुपये क्विंटल असा दरही मिळाला होता. शिवाय अजून कापसाची ...
राज्यात मराठवाडा विभागात कपाशीचे क्षेत्र घटले असले तरी विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, खरीपपूर्व हंगामात लागवड केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. गेल्या ...
उत्पादन वाढले तर दर कमी होणार याची धास्ती शेतकऱ्यांना असते, पण कापसाच्या बाबतीत असे होणार नाही. कारण यंदा उत्पादन घटल्याने मागणी एवढा पुरवठा हा झालेलाच ...
कापसाचे घटलेले दर आणि बोंडअळीमुळे शेतजमिन नापिकी अशा एक ना अनेक समस्यांमुळे कापसाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत होते. मराठवाड्यासह विदर्भात खरीप हंगामात कापूस हे मुख्य पीक ...
कापसाच्या वाढीव दराचा परिणाम हा आगामी खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंत वाढत्या दरामुळे जिनिंग चालक तसेच व्यापारी त्रस्त होते. सध्या कापूस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. ...
जगात भारत देशात आणि देशामध्ये विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. वाढत्या उत्पादनामुळेच स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारून कापूस ते कापड इथपर्यंतची तयारी ...
कधीकाळी जिल्ह्यातील आटपाडी हे कापसाच्या बाजारासाठी प्रसिध्द होते. शिवाय येथील वातावरण पोषक असल्याने उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळायचे. मात्र, काळाच्या ओघात या तालुक्यातून ...