Iqbal Singh Chahal: इक्बालसिंह चहल यांना कोव्हीड काळात महापालिकेत झालेल्या रेमेडिसीव्हिर खरेदी भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारला असता त्यावर स्पष्टीकरण देताना ते भावुक झाले. ...
राज्यातील आघाडी सरकार चालत नाही, बोलत नाही अन् हलतही नाही. त्यामुळेच आपल्याला असे चालते फिरते दवाखाने सुरू करावे लागत आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र ...
कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा (mns) मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड ...
कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड ...
नाशिकला अतिशय चांगलं हवामान लाभलं असून प्रदूषणकारी उद्योग शहराच्या बाहेर विकसित करण्यात यायला हवे. जेणेकरून नाशिक शहराचे हवामान टिकेल. मुंबई पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात ...
कोरोनाचे संक्रमण आणि वायरस ची संख्या कमी व्हावी यासाठी संशोधका कडून वेगवेगळे संशोधन केले जात आहे. नुकतीच एक गोष्ट समोर आलेली आहे की, गायीच्या दुधामुळे ...
राज्यभरातील अनेक जिल्ह्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिका हद्दीतील कोरोना निर्बंध हटवावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात ...
कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात ...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण हा मार्च 2020 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2021 मध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. या ...
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना आधीच अस्थमा, एसओपीडी किंवा न्यूमोनियाचा त्रास आहे. त्यांना पल्मोनरी फायब्रोसिस होण्याची अधिक शक्यता असते. कोरोनातून बरे झाल्यानंतर श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल ...