सत्ताबदल झाला असला तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले दिसत नाहीये. याचा परिणाम तळागाळत काम करणारे, इच्छुक कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवरही होताना दिसतो आहे. सगळीकडेच अस्थिरतेचं संकट जाणवतं ...
राजपक्षे सरकारने 12 एप्रिल रोजी कबूलच केले की श्रीलंकेकडे आता 51 अब्ज डॉलरचे कर्ज फेडण्याचीही क्षमता नाही. त्याच वेळी, सरकारने असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे ...
आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आणि आत आणि बाहेर सर्वत्र आंदोलक होते. दरम्यान, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेरही निदर्शने सुरू झाली. ...
राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत असलेले पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती भवन आणि राजधानीतील सरकारी कार्यालयांसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलक ...
रशिया-युक्रेन युद्धाची झळ पूर्व युरोपासह इतरही देशांना सहन करावी लागली आहे. याचा फटका भारतालाही सहन करावा लागला आहे. रशिया-युक्रेनसह भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि जगाला नेमका या ...
यंदा उन्हाळा तीव्र असल्याने, नागरिकांचा पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणीही अधिक असल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये पाऊस उशीरा आल्यास पाण्याच्या काही ...
अकोला शहरात मोठी मोठी नाव आहेत. पण, पाण्याची मात्र बोंब आहे. आता उन्हाळा खऱ्या अर्थानं सुरू झाला. पण, गेल्या चाळीस वर्षांपासून पाण्याचा पुरवठा होत नाही. ...
कोरोनाचे संकट घेऊन मागील दोन वर्षापासून आख्खे जग लढत आहे. कोरोनाच्या संकटाचा सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो रोजगारावर. यामुळे यावर्षीही कोट्यवधी लोक बेरोजगारीच्या छायेखाली ...
बदलत्या नियमामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ...