अजहर पठाण याचे वडिल अंबेजवळगे येथे पारंपरिक पध्दतीने शेती करुन मोसंबीमधून उत्पादन घेत होते. मात्र, परीश्रम, खताची मात्रा, पाण्याचे नियोजन एवढे करुनही अपेक्षित उत्पादन पदरी ...
उत्पादन वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहेत. मात्र, भाजीपाल्याकडे शेतकरी दुर्लक्ष करतात. मात्र, रवींद्र घोलप यांनी मुख्य पिकांचे दर आणि सध्याचे भाजीपाल्याचे मार्केट ...
औषधी वनस्पतीला बारामाही मागणी असते. त्यामुळे मार्केटचा विषय नाही तर उत्पादनाचा आहे. सध्या जून महिना अंतिम टप्प्यात आहे आणि अजून म्हणावे त्या प्रमाणात पावसाने हजेरी ...
सोयाबीन हे केवळ मराठवाड्यातीलच नाही तर राज्यातील खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. त्यामुळे सोयाबीनचे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र, सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनी चिंता ...
भौगोलिक क्षेत्रानुसार घेतली जाणारी पीके आता उत्पादनानुसार ठरु लागली आहेत. ज्या पिकातून अधिकचे उत्पादन त्यावरच शेतकऱ्यांचा भर. त्यानुसारच नगर जिल्ह्यामध्ये कडधान्यावर भर दिला जाणार आहे. ...
शेती उत्पादन वाढीसाठी मोठा अट्टाहास करावा लागतो. जीवाचे रान करुनच पीक पदरात पडते अशा सर्व गोष्टींना डॉ. चव्हाण फाटा दिला आहे. त्यांनी माळरानावर तीन वर्षापूर्वी ...
शेती व्यवसयातून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण जगणेही मुश्किल होते असे म्हणणाऱ्यांना येवला तालुक्यातील अनिल धनगे व त्याचा मित्र किरण पवार यांनी दाखवून दिले आहे ...
पारंपरिक पध्दतीने फळबागांची लागवड केली तर उत्पादनात घट ही ठरलेलीच आहे. त्यामुळे पीक पध्दतीमध्येच नव्हे तर आता फळबागांमध्ये देखील बदल पाहवयास मिळत आहे. अधिकच्या उत्पादनाच्या ...
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मिरची उत्पादनाला बसला असून कोकणातील मिर्चीचे उत्पादन घेणारा शेतकरी त्यामुळे अडचणीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची पिकावर हुरडा नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात बाजारपेठा तर बंद होत्याच शिवाय लग्न समारंभाला देखील मोजक्याच नारगिकांची उपस्थिती होती. त्यामुळे असे सार्वजनिक कार्यक्रम देखील दिमाखात होत नव्हते. ...