हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 13 जून रोजी हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. 22 जूनपासून जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे कृषी ...
अधिकतर शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत.तसेच बैलचलित तिफण वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुध्दा रुंद वरंबा सरी पद्धतीसारखी पेरणी करता येते.पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर ...
दरवर्षी खरिपात सोयाबीन बियाणे टंचाई ही ठरलेलीच आहे. ऐन वेळी शेतकऱ्यांची धावपळ आणि बोगस बियाणे विक्रीतून होणारी फसवणूक यामुळे उत्पादनावरही परिणाम होतो. यंदा मात्र ही ...
वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पेरणीसाठी त्या पिकाचे बियाणेही तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय पेरणारे बियाणेच ...
कोणत्याही गोष्टीचे महत्व हे वेळ निघून गेल्यावरच कळते. मात्र, त्यानंतरचे प्रयत्न धडपड हे सर्व व्यर्थ आहे. असाच काहीसा प्रकरार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घडला आहे. खरीप हंगामात ...
उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढताच महाबीजकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्यास सुरवात झाली आहे. महाबीजच्या माध्यमातून पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची मागणी केली असता बियाणे देण्यास नकार दिला आहे. ...
15 ऑगस्ट पासून राज्यभरात 'ई-पीक पाहणी'चा उपक्रम राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या महसूल विभागाने घेतला होता. यामध्ये शेतातील पेऱ्याची नोंद ही शेतकऱ्यांनाच मोबाईलवर करावी लागणार होती. ...