निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट इथपर्यंत ठीक होते. पण आता हे नैसर्गिक संकट जीवावर बेतत आहे. भर उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभती येत असून जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे ...
शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे-सोलापूर हायवेवर चारचाकी वाहने आणि मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात असतात. यामुळे डोंगरावर चरण्यासाठी गेलेल्या गाई-गुरांना डोंगर उतरून गावात जाण्यासाठी रस्त्यावरून जावे ...
गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात गारठ्यामुळे 20 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते तर पुणे जिल्ह्यात याच गारठ्यामुळे तब्बल 1 हजार 777 मेंढ्या ह्या दगावल्या आहेत तर ...