
दिल्लीची हवाच नाही तर पाणीही दूषित, देशात मुंबईचं पाणी सर्वोत्तम
पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या भारतीय मानक ब्यूरोचा (बीआयएस) एक अहवाल समोर आला, यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं पाणी देशात सर्वात शुद्ध, तर दिल्लीचं पाणी सर्वाच दुषित असल्याचं समोर आलं