गेल्या वर्षभरापासून शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले ...
रशिया-युक्रेनच्या युध्दजन्य परस्थितीचा परिणाम आता शेती व्यवसयावर होऊ लागला आहे. केवळ सूर्यफूल तेलसाठ्यावरच याचा परिणाम होणार असे नाही तर भारतामध्ये रशियामधून मोठ्या प्रमाणात खतांचीही आयात ...
महाराष्ट्राला या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्र्यांकडे केली आहे. ...