शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या निकषात बदल करण्यात आलेत. यामुळं शिक्षणाभीभूख शिक्षकांना या पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. वादग्रस्त शिक्षक हे यासाठी अपात्र ठरविले जातील. शिक्षकाविरोधात ...
सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर पहिल्या फेरीसाठी अर्ज निश्चित करण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती आयटीआयचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिलीये. ...
दहावी, बारावीच्या परीक्षेवरून अद्यापही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. मात्र परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात अशी ...
डिसले गुरुजींसह शिक्षण विभागाच्या कामकाजाचा अहवाल मागवला आहे. हा वाद नेमका काय आणि कसा निर्माण झाला याबाबत चौकशी करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...
शाळांनी विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला ...