मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी सर्व पूर्ण करणार आहेत, आम्ही औरंगाबादला 1988 पासून संभाजी नगर म्हणतो, आम्ही म्हणतो म्हणजे नामकरण असून असे खैरे म्हणाले. खैरे ...
औरंगाबादचं नाव संभाजीनगर व उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याची कागदपत्रं व संपूर्ण फाईल तयार झाली आहे. ही नवी नावं कधीही घोषित होतील, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
बाळासाहेबांचे नामंतरणाचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर पूर्ण होणार असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी काल केली होती. तुळजापूर येथे काल त्यांनी सहकुटुंब भवानी ...
नितेश राणे यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण, उस्मानाबादचं धाराशीव असं नामकरण उद्धव टाकरे (Uddhav Thackeray) यांना जमणार नाही, असा दावा ...
जात्याचा उपयोग दळण दळण्यासाठी केला जातो. असे दोन जाते धाराशिव लेणीजवळ सापडलेत. त्यामुळं या परिसरात प्राचीन वसाहत असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भागवा ध्वज लावण्यावरुन जर उस्मानाबादमध्ये पोवलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी एरवी उस्मानाबादला धाराशिव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय ...
पुणे : शहरांची नावं बदलण्याची हवा उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाच्या मागणीनंतर आता विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी करण्यात ...