रात्रीचे जेवण न केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे शरीर आतून कमजोर होऊ लागते. त्यामुळे थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे, खूप ...
सकाळपासून सुरू होणारी धावपळ दिवसभर सुरू असते. यामुळे आपण सकाळचा नाश्ता (Breakfast) आणि दुपारचे जेवण व्यवस्थित करू शकत नाहीत. मग काय...संध्याकाळी दिवसभराचा कडता एकदाच काढला ...
अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या चमक येथे हरिभाऊ चरोडे यांच्या तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पाहुण्यांसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. यातील काही पाहुण्यांनी दिवसाचे हेच अन्न ...
भारताच्या सगळ्या भागात चपाती अनेकदा आवडीने खाल्ली जाते.चपाती खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात परंतु चपाती खाल्ल्याने शरिरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतात. ...
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेशात गोळीबार झाला. त्यांच्या कारवर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली. या जीवघेण्या हल्ल्यातून ओवैसी थोडक्यात बचावले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ...
केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी हिंगोलीत शेतकऱ्यांने जेवणाचा आग्रह केल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता जेवणाचे आमंत्रण स्वीकारले आणि शेतकऱ्याच्या आखाड्यावर पिठलं-भाकरी आणि ठेचाचा आस्वाद घेतला. ...
चालणे आपली पाचन प्रणाली योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेल्याने आपली पाचन प्रणाली निरोगी राहते. यामुळे सूज कमी होते, कब्ज होण्याची शक्यता ...