मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आसाममध्ये आलेल्या पुरग्रस्त सिलचर शहराचे हवाई सर्वेक्षण केले आहे. तर आसाममधील पूरपरिस्थितीवर केंद्र सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा ...
भारतातील 75 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये एकीकडे विकासाला गती मिळत आहे तर दुसरीकडे चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, उष्णता आणि थंडी यांसारख्या हवामान बदलाचं केंद्र बनत चालले आहेत. ...