उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयोग केले जात आहेत. शेती उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाचे आहे ते पाणी. गेल्या दोन वर्षामध्ये पाण्याची भीषण टंचाई भासत नसली ...
पिकांना पाणी देताना पाण्याचा अपव्यय होऊ नये तसेच शेतकऱ्यांकडे कायम पाणीसाठा रहावा या उद्देशाने ठिबक सिंचन योजना ही राबवली जात आहे. यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग ...
नवनवीन यंत्राचा वापर वाढलेला आहे शिवाय पाणी बचतीसाठीही वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. पूर्वी पिकांना पाणी हे पाठाद्वारे दिले जात होते. मात्र, यामध्ये अमूलाग्र बदल ...